Free Tablet Yojana : मंडळी भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणात मदत करण्यासाठी मोफत टॅबलेट योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश असा आहे की कोणताही विद्यार्थी तांत्रिक साधनांच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये.
योजनेमागील उद्दिष्ट
सध्याच्या काळात शिक्षणाचे माध्यम पूर्णपणे डिजिटल झाले आहे. ऑनलाईन वर्ग, ई-बुक्स, व्हिडीओ लेक्चर्स आणि वेब पोर्टल्सच्या माध्यमातून शिक्षण अधिक सहज आणि प्रभावी बनले आहे. मात्र अनेक गरजू विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट यांसारखी उपकरणे उपलब्ध नाहीत. याच कारणामुळे सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
PM किसानच्या 20 व्या हप्त्याला उशीर होणार ? पहा सविस्तर माहिती
टॅबलेटमध्ये मिळणाऱ्या सुविधा
सरकारकडून दिल्या जाणाऱ्या टॅबलेटमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारी अनेक शिक्षणविषयक सामग्री आधीपासूनच समाविष्ट असेल. त्यात ई-बुक्स, विषयानुसार व्हिडीओ लेक्चर्स, सरावासाठी प्रश्नसंच आणि एनसीईआरटीची पुस्तके उपलब्ध असतील. याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन साहित्यही दिले जाईल. काही राज्यांमध्ये मोफत इंटरनेट डेटाही पुरवण्याचा विचार सुरू आहे.
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.
- विद्यार्थी सरकारी शाळा, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवी महाविद्यालयात शिकत असावा.
- तो 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा पदवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
मोठी बातमी , आजपासून शाळा कॉलेजांबाबत सुरु झाले नवीन नियम , जाणून घ्या सविस्तर माहिती
आवश्यक कागदपत्रांची यादी
1) आधार कार्ड
2) शाळा/कॉलेज ओळखपत्र
3) उत्पन्न प्रमाणपत्र
4) रहिवासी प्रमाणपत्र
5) मागील परीक्षेची गुणपत्रिका
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
👇👇👇👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👆👆👆👆👆👆